PM Kisan Yojana ही भारत सरकारची महत्त्वाची योजना असून लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र, अनेक शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित राहतात… का? कारण “अपात्र” ठरवले जातात! चला जाणून घेऊया कोणते आहेत हे कारण.

PM Kisan मध्ये अपात्र ठरण्याची मुख्य ५ कारणे:
- जमीन नावावर नसणे – ज्या शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेती नाही, त्यांना योजना लागू होत नाही.
- शासकीय कर्मचारी किंवा निवृत्त अधिकारी असणे – सरकारी सेवा करणारे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य अपात्र ठरतात.
- इनकम टॅक्स भरणारे शेतकरी – जर एखादा शेतकरी आयकरदाता असेल, तर तोही या योजनेसाठी पात्र नाही.
- बनावट कागदपत्रे – चुकीची माहिती देऊन अर्ज केल्यास खात्यात पैसे जमा होत नाहीत.
- eKYC न केलेले खाते – जर eKYC पूर्ण नसेल, तर हप्ता रोखला जातो.
तुम्ही अपात्र आहात का? लगेच हे तपासा:
- ✔️ PM Kisan Status Check लिंक
- Aadhaar लिंक आहे का?
- बँक खाते बरोबर आहे का?
योजनेची थोडक्यात माहिती:
- सुरूवात: फेब्रुवारी 2019
- हप्ता: ₹2000 (प्रत्येकी 3 वेळा)
- एकूण वार्षिक मदत: ₹6000
- लाभार्थी: लघु व सीमांत शेतकरी
महत्वाचे अपडेट:
२०वा हप्ता लवकरच येणार आहे. पण जर तुमचं नाव “अपात्र यादी”त असेल तर ₹2000 तुमच्या खात्यात येणार नाही. त्यामुळे वेळेत कागदपत्रे तपासा आणि सुधारणा करा.

I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.